Thursday 26 January 2012

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...


सध्याची परिस्थिती बघता आपला देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आहे असे वाटत नाही ... आज आपल्या देशाला प्रजासत्ताक होऊन ६२ वर्ष पूर्ण झाली "लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य" असे ब्रीदवाक्य घेऊन लोकशाहीचा पाया रचला... पण सध्या  या  शेतीप्रधान असलेल्या देशात शेतकऱ्यांची बिकट  परिस्थिती आहे.... कामगार देशोधडीला लागले.. एका बाजूला मोठ्या संखेने वाढणारी श्रीमंतांची संख्या तर दुसरीकडे त्यापेक्षा अ दुप्पट वेगाने वाढणारी गरिबांची संख्या हे आजचे गरिबांच्या घरावर नांगर फिरवला जातो..... श्रीमत अधिक वृद्धिंगत होत आहेत तर गरीब अजून गरीब...... प्रांत वाद भाषा वाद जातीवाद आणि आरक्षनाच्या माध्यमातून विषमता वाढतेय.... भ्रष्टाचार घोटाळ्यांनी देश पोखरत चाललाय .... मतदान करून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी बेजबाबदार वागून देशाचे मालक बनू पाहत आहेत....... स्वतंत्र असूनही हुकुमही  एकाधीकाराकडी देश जातोय....... हेच का आपले प्रजासत्ताक..........
१५ ऑगस्ट २६ जानेवारी ला उफादुल येणारे देशप्रेम लागलीच नच दुसऱ्यादिवशी एखादी नाश उतरावी त्याप्रमाणे निघून जाते...... सिमेआच काय वरचे जवान मात्र दिवस रात्र आपल्या सीमेचे रक्षण करत असतात......पण देश आतूनच पोखरत चालला त्याच  काय ...... आज सामान्य जनतेनेही जागरूक आणि दक्ष राहून प्रजासत्ताक व्यवस्थेला पाठबळ देणे गरजेचे आहे...... तरच दश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल .....
दिपीका....

No comments:

Post a Comment