***
विचार सतत वाहतात,पण त्यांचे सामर्थ्य कमी होत नाही....
ते नदीप्रमाणे असतात... एकेक विचार येत गेला, नाहीसा होत गेला...पण सत्ता चालली ती विचारांचीच....मनुष्याला या विचारापासूनच प्रेरणा मिळत आली आहे.विचारांच्या सामर्थ्याची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही...
-आचार्य विनोबा भावे
No comments:
Post a Comment