Tuesday 24 January 2012

जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसे भेटतात,
काही साथ देतात तर काही सोडून जातात...
काही दोन पावलंच चालतात आणि कायमची लक्षात रहातात...
    तर काही साथ देण्याची हमी तर देतात, पण गर्दीत हरवून जातात...

    खुप जपावशी वाटतात पण कधी जपता जपता तुटतात...परत नवीन नाती जुळतात...

आयुष्य म्हटल तर हे असचं.. हा प्रवाह असाच चालत राहणार...!
नाती ही अशीच असतात...

No comments:

Post a Comment