Monday 23 January 2012

***
"
मिट्टी ,पत्थर ,घर, दौलत ओर आजादी से देश नाही बनता.....देश बनता है.. विरोंके शौर्य से तथा शहीदों के खून से..."!!!
--
नेताजी सुभाषचंद्र बोस......
खरचं देश ,राष्ट्र काय या निर्जीव वस्तूंनी बनत नाही.. तर तो बनतो व्यक्तीच्या त्यागाने........ आज नुसते भाषण देणारे खूप आहेत.. पण खऱ्या अर्थाने त्यागाची भूमिका स्वीकारून देशासाठी काही करू पाहणारे थोडेच.... भाषणाने काही राष्ट्र घडणार नाही तर पुठे होऊन कार्य केल्याने ते घडते हे जाणणारेही थोडेच .....
असेच काही नेताजी सुभाषचंद्र बोस होते..... प्रखर विचारांचे...... बुद्धीवादी....... काही झाले तरी आपल्या निश्च्याशी ठाम असणारे.......कुठलीही भीती बाळगता देशाप्रती आपले कर्तव्य पार पडणारे.......आज २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस.....अशा या विरास कोटी कोटी नमन...!!!

No comments:

Post a Comment